*१)*
*अ)महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, इत्यादी प्रमुख भुईमुग उत्पादक राज्ये आहेत.*
*ब)या पिकास उष्ण व कोरडी हवा आणि सुमारे १५०० मिमी पावसाची आवश्यकता असते.*
*वरील पैकी योग्य विधाने ओळखा?*
*१)फक्त अ बरोबर*✅✅
*२)फक्त ब बरोबर*
*३) अ आणि ब दोन्ही बरोबर*
*४) अ आणि ब दोन्ही चूक*
*२)भारतात छोटा नागपूरचे पठार_____म्हणून ओळखतात?*
*१)तेलाचे भांडार*
*२)औदयोगिक भांडार*
*३)खनिजांचे भांडार*✅✅
*४)यापेक्षा वेगळे भांडार*
*३)कापड उद्योग प्रामुख्याने _ व ___राज्यात मोठ्या प्रमाणावर चालतो?*
*१)तामिळनाडू , महाराष्ट्र*
*२)गुजरात,महाराष्ट्र*✅✅
*३)पश्चिम बंगाल, महाराष्ट्र*
*४)आंध्रप्रदेश, महाराष्ट्र*
*४)झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, उडिसा,कर्नाटक ही सर्व भारतातील राज्य असून ह्या राज्यात लोह व पोलाद उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो.हे विधान ____*
*१)पूर्णतः चूक आहे*
*२)पूर्णतः बरोबर आहे*✅✅
*३) अंशतः बरोबर*
*४)पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक*
*५)विधाने:-*
*अ)नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जलद वाहतूक गरजेची असते.*
*ब) भारतीय सखल मैदानी प्रदेश व किनारपट्टी चा प्रदेश यामध्ये वाहतुकीचा कमी विकास झाला आहे.बरोबर विधाने कोणती?*
*१)फक्त अ बरोबर*✅✅
*२)फक्त ब बरोबर*
*३) अ आणि ब दोन्ही बरोबर*
*४) अ आणि ब दोन्ही चूक*
*६)दिल्ली, मुंबई,चेन्नई आणि _ही महानगरे जोडून तयार केलेला चारपदरी महामार्ग सुवर्ण चातुष्कोन ह्या नावाने ओळखला जातो?*
*१)हल्डिया*
*२)इंफाळ*
*३)कोलकत्ता*✅✅
*४)विशाखापट्टणम*
*७)भुयारी लोहमार्ग ____रेल्वे ह्या नावाने देखील ओळखतात?*
*१)मेट्रो रेल्वे*✅✅
*२)उपनगरी रेल्वे*
*३)नॅनो रेल्वे*
*४) ब्रॉड रेल्वे*
*८) दिगबोई ते कोलकत्ता या दरम्यान खनिज तेल व नैसर्गिक वायू यांची वाहतूक _मार्गाने केली जाते?*
*१)हवाई मार्ग*
*२)जलमार्ग*
*३) नळमार्ग*✅✅
*४) रस्तेमार्ग*
*९)अ)भारतातून अभ्रक, लोहखनिज, चहा, मॅगनीज, सुटी कापड यांची आयात केली जाते.*
*ब)भारतातून खनिज तेल, कृत्रिम धागे, यंत्र सामग्री, संगणक, रासायनिक पदार्थ या वस्तूंची निर्यात केली जाते.*
*वरील पैकी योग्य विधाने कोणती?*
*१)फक्त अ योग्य*
*२)फक्त ब योग्य*
*३) अ आणि ब दोन्ही योग्य*
*४) अ आणि ब दोन्ही योग्य नाहीत*✅✅
*१०)खाली दिलेल्या पर्यायापैकी __ ह्या शहरातून उपनगरी रेल्वे जाते?*
*१)औरंगाबाद*
*२)अहमदाबाद*
*३)सोलापूर*
*४)चेन्नई*✅✅
*११)नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्ह्यारोलॉजी _ह्या शहरात स्थित आहे?*
*१)मुंबई*
*२)पुणे*✅✅
*३)दिल्ली*
*४)कोलकत्ता*
*१२)पश्चिम बंगाल मध्ये स्थित असलेले जगन्नाथा चे भव्य मंदिर प्राचीन तीर्थक्षेत्रापैकी व चार धामापैकी एक आहे, हे मंदिर_____ह्या शतकात बांधण्यात आले?*
*१)११ व्या*
*२)१२ व्या*✅✅
*३)१३ व्या*
*४)१४ व्या*
*१३)मध्यप्रदेश मधील महू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला, महू येथील लष्करी छावणी ची स्थापना _मध्ये झाली?*
*१)१८१६*
*२)१८१७*
*३)१८१८*✅✅
*४)१८१९*
*१४) भारत व रशिया यांच्या मैत्रीचे प्रतीक असलेले प्रसिध्द फ्रेंडशिप गार्डन_____येथे स्थित आहे?*
*१)भिलाई*✅✅
*२)चंदीगड*
*३)रुस*
*४)अजमेर*
*१५) बादल विलास नावाचा सातमजली मिनार ____येथे आहे?*
*१)अमृतसर*
*२)जोधपूर*
*३)अजमेर*
*४)जैसलमेर*✅✅
Comments
Post a Comment